शहराचा पाणीपुरवठा आता कधीही ठप्प पडण्याची चिन्हे दिसून येत आहे. तूर्तास वर्धा नदी पात्रात कळमनेरजवळील डोहात केवळ ५० फूट रुंद आणि २५० फूट लांब व अडीच फूट खोल क्षेत्रातच पाणी शिल्लक आहे. याच मृत साठ्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. ...
गोरेगाव नगरपंचायतच्या एकूण आठ वार्डात सध्या टँकरने नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योनजा अपयशी ठरल्यानंतर न.प.ने स्वत: पाणी पुरविण्याचे काम प्रस्तावित केले आहे. त्या दिशेने शहरात सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली. लवकरच नग ...
यंदाचा दुष्काळ ‘न भुतो न भविष्यती’ असाच ठरला. जिल्ह्यातील अनेक मोठी धरणे कोरडी पडली असताना छोट्या पाझर तलावांचे विचारणेच नको. शिवणी येथील वनहद्दीत असलेला पाझर तलाव मात्र यास अपवाद आहे. दहा कोसावरील आठ गावातील हजारो गुरा-ढोरांची तहान हा पाझर तलाव भागव ...
चार दिवसांवर मान्सून आला असताना जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने तात्पुरता उपाय म्हणून सद्यस्थितीत ३७३ खासगी विहिरींचे अधिग्रहण व ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. प्रत्यक्षात अधिग्रहणातील कित्येक विहिरींना कोरड पडली असतानाह ...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून रत्नागिरी (मिरजोळे व झाडगाव) औद्योगिक क्षेत्र रत्नागिरी, नगरपरिषद काही भाग, ग्रामपंचायती, शिरगाव, नाचणे, कुवारबाव, कर्ला, मिऱ्या, मिरजोळे, टिके, पोमेंडी, चिंद्रवली व इतर खासगी ग्राहकांना नियमित पाणी पुरवठा केला ...