आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देविदास मसराम हे गृहस्थ कोणताही मोबदला न घेता आठवडयातून दोनवेळा संपूर्ण काडी, कचरा, घाण. प्लास्टिक कचºयाची विल्हेवाट लावून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचा उपक्रम दोन वर्षांपासून राबवत आहेत. ...
या अपघातात लोणी, ता. रिसोड येथील ग्यानुजी लोडूजी घायाळ (शावकार) हे जागीच ठार झाले; तर गंधारी, ता. लोणार येथील शिवाजी रुपचंद राठोड हे गंभीर जखमी झाले. ...