आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
वाशिम : दरवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबिन पिकावर पाने खाणारी हिरवी उंटअळी, शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव होतो. यंदा मात्र या पिकावर करपा रोगाने हल्लाबोल केला असून शेंगा सुकून गळण्याचे प्रमाण वाढले आहे. ...
जोगलदरी: मंगरुळपीर तालुक्यातील पेट खदानपूर या वीज उपकेंद्राचे काम ६ वर्षांपासून अर्धवटच आहे. सदर उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करून ते कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने रास्तारोको आंदोलन केले. ...
मानोरा तालुक्यातील हिवरा खुर्द येथील सरपंच अनिल चव्हाण हे या शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांनीच तयार केलेल्या ‘व्हॉटसअॅप ग्रुप’वर किड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्याच्या स्तुत्य उपक्रम राबवित आहेत. ...
साखरडोह (वाशिम) - येथून जवळच असलेल्या रोहणा येथील कोल्हापुरी बंधारा नादुरूस्त असल्याने शेतात पाणी घुसले आहे. याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांनी सोमवारी केली. ...