या परिसरातील गावांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्र म उत्साहात पार पडला. या वेळी गावातील मोकळ्या जागा आणि किनार्यालगत झाडे लावण्यात आली त्यामध्ये विद्यार्थी व नागरिकांनी हिरीरीने भाग घेतला. ...
तारापूर औद्योगिक वसाहतीच्या कारखान्यांमधून निघणारे प्रदूषित पाणी खोल समुद्रात पाइपलाइनद्वारे सोडण्यासाठी सागरात उभारण्यात येत असलेली ७.१ किमी अंतरावर टाकलेली पाइपलाइन वाहून गेली आहे. ...
वसई तालुक्यात पावसाने बळीराजाला चांगली साथ दिल्याने चिखलणी पूर्ण होऊन भात लावणीला प्रारंभ झाला आहे. यंदाच्या हंगामात तालुक्यातील ८ हजार ७०० हेक्टरचे क्षेत्र भात लागवडी खाली येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. ...
डहाणू बंदरातील पारंपारिक मासेमारी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छीमारांपुढे वाढती महागाई, बर्फ , डिझेलचे वाढलेले दर, मत्स्य दुष्काळासारखी परिस्थीती निर्माण झाल्याने पूरक व पर्यायी व्यवसाय म्हणून शासनाच्या खाजण जागेत कर्जाच्या साह्याने जे कोळंबी प्रकल्प ...
महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात होणाऱ्या मच्छीमारीत यंदाही सतत दुस-या वर्षी ५४ टक्के वाढ झाली आहे. तर देशातील मत्स्योत्पादनात ३० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे मच्छीचा दुष्काळ पडणार अशी होणारी हाकाटी निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
पालघर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या जुन्या वाहनांची पासिंग विरार आर्.टी.ओ. कार्यालयात टेस्ट ट्रॅक नसल्याने बंद करण्यात आलेली असून त्यासाठी त्यांना ५० किमीवर असलेल्या कल्याण येथील कार्यालयात पाठविले जात आहे. ...
पालघर जिल्ह्यात एकूण २९९ शाळा अनधिकृत व त्यातील ७० टक्के शाळा वसईत याबाबत लोकमतने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची गंभीर दखल जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मिलींद बोरीकर यांनी घेतले असून या शाळांवर करावयाच्या कारवाईंची रुपरेखा ठरविण्यासा ...
ग्रामविकास अधिकारी जयप्रकाश संखे यांचा नुकताच झालेला मृत्यू हा पालघर पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले विस्तार अधिकारी (ग्रापं.) राजेश पाटील करीत असलेल्या जाचामुळे व ते करीत असलेल्या सततच्या अर्थपूर्ण मागणीमुळे झाला असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य ग्रा ...