उमराणे : येथे महामार्गावरील बसथांब्यावर नाशिकसह सर्व विभागाच्या बसेसला थांबा देण्यात यावा व रामदेवजीबाबा फाटामार्गे जाणाºया बसेस उमराणेमार्गे वळविण्यात याव्यात या मागणीसाठी शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाम ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुराचे पाणी आल्याने अनेक मार्ग पाण्याखाली गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने काही मार्गांवरील फेऱ्या रद्द केल्याने सुमारे ११ लाख ३९८ ...
मानव विकास मिशनच्या बसचे स्टेअरिंग अचानक निकामी झाल्याने अपघात होण्याची दाट शक्यता होती. मात्र, चालकाच्या सतर्कतेने अपघात टळला आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांसह २० प्रवासी बचावले. ...
सोमवारी व मंगळवारी आलेल्या संततधार पावसामुळे राज्य परिवहन मंडळाच्या गोंदिया आगारातील तब्बल २३ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तर काही फेऱ्यांच्या प्रवास अर्धवटच झाला. त्यामुळे गोंदिया आगाराचा एक लाखाच्या वर नुकसान झाले. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) सेवा देणाऱ्या खासगी कामगारांनी विनातिकीट प्रवासाचा सपाटा लावला आहे. महामंडळाच्या नियमांची या कामगारांनी ‘वाट’ लावली आहे. ...
शहरापासून अवघ्या ३५ कि़मी. अंतरावर असलेल्या नटाळा गावातील विद्यार्थ्यांना नियमित शाळेत, कॉलेज मध्ये जाण्यासाठी पायी प्रवास करावा लागत होता. गावात बस येत नसल्यामुळे शहरासोबत संपर्क नसल्या सारखा होता गावातील विद्यार्थ्यांना पायी किंवा मिळेल त्या साधनान ...