पर्यटन हंगाम आणि शाळांना सुट्टी पडल्याने प्रवाशांच्या मागणीनुसार १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी १२ जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई-सिंधुदुर्ग अशा ३ बसेस नियमितपणे सुरू असून एकुण १५ बसेस चाकरमान्यांच्या सेवेत ...
राज्य परिवहन महामंडळाने राज्यात हायटेक बसस्थानके उभारण्यासाठी मंजुरी दिली. त्यानंतर पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, चिपळूण व लांजा ही बसस्थानके नव्याने उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी चिपळूण व रत्नागिरी बसस्थानकांचे काम सुरू झाले आहे ...
शाळा, महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा संपून उन्हाळी सुट्टी लागली आहे. वर्षभरातील दीर्घ सुट्टीसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी येत असतात. मुंबईकरांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत ...
उन्हाळ्यात जादा वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज होत आहे. यासाठीच्या आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. खासगी शिवशाही वाहनांच्या देखभालीची विशेष दक्षता घेतली जाणार आहे. ...
प्रवासात अनेकदा एसटीची बस बंद पडते. प्रवासी खाली उतरून बसला धक्का मारत असल्याचे दृष्य आपण नेहमीच पाहतो. परंतु यापुढे असे दृष्य पाहावयास मिळणार नाही. एसटीच्या नागपूर विभागात ‘ब्रेक डाऊन व्हॅन’ (दुरुस्ती पथक) दाखल झाली आहे. या गाडीत बस दुरुस्त करण्यासा ...