कोल्हापूर जिल्हाअंतर्गत सुरू असलेल्या एस.टी.चे प्रवासी चौथ्या दिवशी वाढले. १४ बसेसमधून २२६ जणांनी प्रवास केला. तर कामगारांना रेल्वेस्थानकांवर सोडण्यासाठी १२ गाड्या रवाना झाल्या. जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर शुक्रवारपासून जिल्हाअंतर्गत एस. टी. ...
लॉकडाऊनमुळे तिथवली येथे अडकून पडलेल्या झारखंड येथील २३ मजुरांना वैभववाडी येथून एसटी बसने ओरोस येथे नेण्यात आले. ओरोसहून विशेष रेल्वेने जिल्ह्यातील झारखंड येथील मजुरांना झारखंडमध्ये सोडण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. तालुक्यातील या परप्रांतीय कामगा ...
विजयदुर्ग व देवगड परिसरातील बागायतदारांचा आंबा एसटीच्या माध्यमातून कोल्हापूर, मलकापूर येथे रवाना झाला आहे. एसटीच्या या वाहतुकीला चांगला प्रतिसाद लाभत आहे. ...
लॉकडाऊनच्या कालावधीत एसटीची प्रवाशी वाहतूक सेवा मागील दोन महिन्यांपासून बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांना थोडेफार काम उपलब्ध होऊन तोट्याचा बोजा कमी व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने आता माल वाहतुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जिल्ह्यातील दारव्हा, पांढरकवडा, दिग्रस, विठाळा, कान्हा आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणचे मजूर रविवारी हैदराबादवरून चंद्रपुरात पोहोचले. चंद्रपूरवरून या मजुरांना यवतमाळसाठी स्वतंत्र बस देण्यात आली. या बसमध्ये बसून हे मजूर सकाळी ८ वाजता यवतमाळात प ...
प्रत्येक प्रवाशाने व एस.टी. कर्मचाऱ्याने प्रवास सुरू करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एस.टी. कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन करूनच एस.टी. धावत आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासूनच एसटीची चाके आगारातच रूतुन बसली. दरम्यानच्या काळात विविध भागात अडकलेल्या गरजू मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ या ब्रि ...