पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. ...
कडेगाव तालुक्यातील दूध उत्पादकांना दूध अनुदानाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. जानेवारी-फेब्रुवारीमधील ८० टक्के व दुसऱ्या टप्प्यातील शासनाने दिलेले अनुदान ९५ टक्के दूध उत्पादकांना मिळालेच नाही. ...
अगोदरच मंजूर असलेल्या सहा हमीभाव खरेदी केंद्रांपैकी अवघ्या दोन ठिकाणी सोयाबीनची खरेदी सुरू झाली असताना, नव्याने तीन हमीभाव केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुरीला पाठविला आहे. जिल्ह्यात अवघ्या ५७८ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. ...
यंदा राज्यात रब्बी हंगामातील पेरण्या सुमारे ६० लाख हेक्टरवर होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. आतापर्यंत अडीच लाख हेक्टर अर्थात पाच टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ...
मान्सून राज्यातून परतला असला तरी बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यांत पाऊस सुरू आहे. त्याचा फटका प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, भात व मका या पिकांना बसला आहे. ...