म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाकडून वर्षातून किमान दोन लॉटरी काढल्या जातात. कोकण मंडळासोबतच मुंबई मंडळाच्या लॉटरीला नागरिकांकडून सर्वाधिक प्रतिसाद दिला जातो. ...
Jawaharlal Nehru Port Authority JNPA देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून जेएनपीएची ख्याती आहे. ३५ वर्षे अत्याधुनिक बंदरात सध्या खासगी पाच बंदरे कार्यरत आहेत. ...
इंग्रजांनी भारतावर २५० वर्षे राज्य करून देश लुटून नेला कारण ते लुटण्यासाठीच आले होते. आता मात्र आपलेच लोक लुटीचे दुकान टाकून बसले असतील तर गोरे इंग्रज गेले व काळे अजून राज्य करतात, असेच म्हणावे लागेल. ...
Dudh Anudan राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आतापर्यंत सहा लाख शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. ...
२०२३-२४ या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षापेक्षा अधिक चांगली कामगिरी झाल्यामुळे १३७ कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळणे अपेक्षित आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले... ...
‘पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना’ हा क्रांतिकारक निर्णय घेताना त्यामध्ये निश्चितपणे काही त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना विभागातील अनेक अधिकाऱ्यांचे तसे म्हणणे देखील आहे. ...
अक्षय शिंदे याची तीन लग्ने झाली होती. विशाल गवळीचीही तीन लग्ने झाली असून त्याच्या तिसऱ्या पत्नीने या गैरकृत्यात त्याची साथ दिली. शिंदे किंवा गवळी यांच्यासारख्या विकृतांना पटापट बोहल्यावर चढण्याकरिता, मुली कशा मिळतात हेही एक कोडे आहे. ...