भारताच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानी सैन्याला चारीमुंड्या चीत करून ऐतिहासिक विजय प्राप्त करीत बांग्लादेशची निर्मिती केली होती. या विजयाला ५० वर्षे होत असून विजयोत्सवाचा सुवर्णमहोत्सव देशभरात स्वर्णिम वर्ष म्हणून साजरा केला जात आहे. या स्वर्णिम वर्षानि ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी राजौरी सेक्टरमध्ये येणार असल्याने सुरक्षा व्यवस्थेला हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, सीमारेषेवरील जवानांमध्येही पंतप्रधान मोदींच्या येण्याने दिवाळीचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. ...
भारतीय सैन्यदलाच्या मराठा बटालियनचे जवान गणेश भीमराव सोनवणे (३६) हे जम्मु-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना मंगळवारी (दि.५) त्यांच्या वाहनाला झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना वीरमरण आले. सैन्याच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज् ...
त्यांचे भीतीदायक दावे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बिजिंगमधील 2008 चे ऑलिम्पिक काही कारणास्तव रद्द केले जाईल. एक महामारी अमेरिकेला प्रभावित करेल आणि ती 2036 पर्यंत सुरू राहील. ...
खरे तर, बाग्राम एअरबेस हा अमेरिकन लष्कराचा मजबूत गड होता. त्यांनी येथून अनेक ऑपरेशन्स केली आहेत. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य निघून गेल्यानंतर तेथे (बग्राम एअरबेस) लष्करी विमाने उतरल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत. ...