Solapur News: शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या उत्तर कसबा पत्रा तालीम भागात राहणाऱ्या सुहास चाबुकस्वार यांच्या घराला गुरूवारी सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. ...
उजनी धरण व्यवस्थापन यांच्या ढिसाळ नियोजनामुळे मागील एक ते दीड महिन्यात सोडलेल्या बेहिशेबी पाण्यामुळे उजनी धरण ६६ टक्क्यांवरून बघता बघता २५ टक्क्यांवर आले आहे. उजनीचा कालवा, भीमा-सीना जोडकालवा, सीना माढा व दहिगाव उपसा सिंचन योजना यातून दररोज ५००० क्यु ...
कोयना धरणातून २४ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात आले असून ११ डिसेंबरपर्यंत दोन टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याला मिळणार आहे. त्यानंतर कोयना धरणाचे दरवाजे बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...
Solapur News: गेल्या अनेक दिवसापासून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले चित्र पहायला मिळत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. बुधवारीही सकाळी निघालेली हुतात्मा एक्सप्रेसचे इंजिनमध्ये बिघाड झाल्याने जवळपास दीड तास ही गाडी जिंती येथे थांबलेली होती. ...