मुस्लीम सत्यशोधक मंडळातर्फे मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यकर्ता अभ्यास शिबिराच्या समारोप सत्रात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आजचा समाज’ या विषयावर डॉ. जयंत नारळीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ...
विसाव्या शतकामध्ये पृथ्वीवरील विविध घटनांमुळे, औद्योगिकरणामुळे पृथ्वीवरील तापमान वाढत गेले आणि त्यामुळे ग्रीनलँडवरील बर्फ वितळले. या कालावधीमध्ये ७५०० गिगाटन म्हणजे अमेरिकेतील एम्पायर स्टेट इमारतीच्या आकाराइतक्या २ कोटी इमारती एकत्र केल्यास जेवढा आका ...
जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी जिल्हाभरातील सुमारे ९ संघांनी सहभाग नोंदवून पर्यावरण संवधनासह,‘डिजिटल भारत -आॅनलाइन व आंतरजाल प्रणाली’ स्वच्छता,स्वास्थ आणि आरोग्य हगणदरीमुक्त गाव आदी विविध विषयांवर वैज्ञानि ...
मुलांमध्ये लहानपणापासूनच विज्ञानाच्या प्रयोगांद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा, त्यांचे बालसुलभ प्रश्न व शंकांचे वेळीच निरसन करावे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. डी. जी. कानेरे यांनी केले. गोखले एज्युकेशन सोसायटीत आयोजित विज्ञान कार्यशाळेत ते बोलत ह ...
एरवी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना गलेलठ्ठ ‘पॅकेज’ची ओढ असते आणि त्यासाठीच ते झटत असतात. मात्र समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या विचारातून यवतमाळ जिल्ह्यातील लहानशा गावातून आलेल्या एका तरुणाने विद्यार्थीजीवनातच आपल्या आयुष्याची दि ...
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढल्याने माणसाची स्वत: विचार करण्याची क्षमता कमी होत चालली आहे व ते भविष्यात सर्वांसाठी हानिकारक ठरणार असल्याचे मत पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक व संशोधक डॉ. संजय ढोले यांनी व्यक्त केले. ...