महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्याकोल्हापूर विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत जिल्ह्याचा निकाल ८६.२६ टक्के लागला आहे. यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे. विद्यार्थ्यांना १२ ज ...
सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळ निवारणासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून, जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न होणार आहे. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता, उपाययोजना करताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी आता गावपातळीवर पर् ...
नातेवाईकांसमवेत मुंबईला निघालेल्या महिलेचे १९ तोळ्याचे दागिने अन् ३१ हजारांची रोकड असलेली पर्स हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास बसस्थानक पाठीमागील पारंगे चौकात घडली. ...
लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांची कॉलर उडविण्याची स्टाईल चर्चेची ठरली. कºहाडच्या सभेत तर चक्क शरद पवारांनीच कॉलर उडवून स्टाईलला पोचपावती दिली. सोशल मीडियाने ही कॉलर देशभरात पोहोचविली. राजेंनी स्टाईलने कॉलर उडवून मैदान मारलं; पण लोकांच्या म ...
दोन महिन्यांपूर्वी भाजपला नावं ठेवणारे माणचे आमदार स्वत:वरील गुन्ह्यातून वाचावं म्हणून सध्या धडपड करत आहेत, अशी टीका करतानाच माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी भाजपचे नूतन खासदार मित्रप्रेम म्हणून बदनाम, किंमत नसणाऱ्यांना घेऊन फिरत आहेत. खासदारांनी ...
सातारा येथील मोती चौकात खासदार उदयनराजे भोसले यांचा असलेला बॅनर फाडल्याचा आरोप करत तिघांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर उरमोडी धरण परिसरात नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. ...