लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

लखनऊची सानिया चुकली उंब्रजच्या बाजारात!.. तीन तासानंतर आईच्या कुशीत : - Marathi News | Lucknow's Sania misses Umbraj's market! After three hours, | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लखनऊची सानिया चुकली उंब्रजच्या बाजारात!.. तीन तासानंतर आईच्या कुशीत :

उंब्रज : लखनऊ येथून रोजगाराला येथे आलेल्या खानसाहेब कुटुंबातील चिमुकली येथील बाजारपेठेत चुकली. एका सतर्क महिलेने, पत्रकार व पोलिसांच्या मदतीने ...

टाईपरायटरचा अखेरचा श्वास ! शासनाकडून वर्षासाठी मुदत वाढ - Marathi News | The last breath of Typewriter! Govt. Extension for the year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :टाईपरायटरचा अखेरचा श्वास ! शासनाकडून वर्षासाठी मुदत वाढ

महाराष्ट्र परीक्षा परिषदेने टाईपरायटरला चालू वर्षापासून ब्रेक देण्याची सहमती दर्शविली होती; परंतु पुन्हा यात बदल करून नोव्हेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे, यामुळे शासकीय वाणिज्य टायपिंग प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना टाईपरायटर शिकावे लागणार आहे. ​ ...

चंद्रकांत लोखंडेच्या टोळीला मोक्का, सातारा पोलिस ठाण्याच्या कोठडीतून पसार झाल्याप्रकरणीही गुन्हा - Marathi News | Chandrakant Lokhande gang ransacked from MCKA, Satara police station | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चंद्रकांत लोखंडेच्या टोळीला मोक्का, सातारा पोलिस ठाण्याच्या कोठडीतून पसार झाल्याप्रकरणीही गुन्हा

राज्यातील विविध पोलिस ठाण्यात जबरी चोरी, दरोडा, अत्याचार असे गुन्हे नोंद असणाऱ्या चंद्रकांत ऊर्फ चंदर लक्ष्मण लोखंडेसह त्याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी मोक ...

गोंदवलेकर महाराजाच्या समाधीवर पुष्पवृष्टी, दहा दिवसांच्या सोहळ्याची सांगता - Marathi News | In the Gondavalekar Maharaja's Samadhi, on the occasion of flowering, 10-day celebrations, | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गोंदवलेकर महाराजाच्या समाधीवर पुष्पवृष्टी, दहा दिवसांच्या सोहळ्याची सांगता

रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम, या नामस्मरणाने श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा १०४ वा पुण्यतिथी महोत्सव व समाधीवर गुलाल-फुले वाहण्याचा मुख्य सोहळा मंगळवारी पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी पार पडला. सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक भल्या पहाट ...

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर धनगरवाडीजनीक अपघात, पुलावरून खाली पडून दुचाकीस्वार ठार - Marathi News | Dhangarwadian accident on Pune-Bangalore National highway, two wheelers killed on the spot | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर धनगरवाडीजनीक अपघात, पुलावरून खाली पडून दुचाकीस्वार ठार

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीनजीक झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.​​​​​​​ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गालगत पुलाचे काम सुरू असलेल्या पुलावरून खाली पडल ...

वीज वाहिनीचे संकट सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभे, पिकांना स्पर्श - Marathi News | The crisis of the electricity channel stands before farmers in Satara, touching crops | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वीज वाहिनीचे संकट सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभे, पिकांना स्पर्श

वीजवितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील शेतकऱ्यांचा मृत्यू काही फूट अंतरावर आलेला आहे. कारण, वीज वाहिनीच्या रुपाने हे संकट या परिसरातील शेतकऱ्यांच्या पुढे आहे. वीजतारा खाली आल्या असून, पिकांना स्पर्श होऊ लागला आहे. हे संकट कधीही शेतकऱ्यांच ...

सातारच्या एकुलत्या एक सिग्लनचे सतराशे साठ नियम.. पोलिसांनाच हवे प्रशिक्षण - Marathi News | Seventeen sixty rules of a single cyclone of Saturn | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारच्या एकुलत्या एक सिग्लनचे सतराशे साठ नियम.. पोलिसांनाच हवे प्रशिक्षण

सातारा शहरामध्ये एकमेव सिग्नल सुरू असणाऱ्या पोवई नाक्यावरील सिग्नलचे सतराशे साठ नियम असल्यामुळे वाहन चालकही गोंधळात पडत आहेत. पोलिसांना प्रशिक्षण नसल्यामुळे कोणी पोलिस सिग्नल सुटण्याअगोदर वीस सेकंद तर कोणी १५ सेकंद अगोदर वाहने सोडत आहेत. त्यामुळे अचा ...

केंद्र, राज्यातील मतलबी सरकारकडून जनतेची फसवणूक - Marathi News | The betrayal of the people of the central, state government | Latest satara News at Lokmat.com

सातारा :केंद्र, राज्यातील मतलबी सरकारकडून जनतेची फसवणूक

कºहाड : ‘देशात आणि राज्यातील सरकार मतलबी आहे. निरनिराळी आमिषे दाखवून त्यांनी लोकांना फसवलं आहे. तीन वर्षांनंतर आपण फसलोय, हे लोकांच्याही लक्षात येऊ लागलंय. त्यामुळे हे मतलबी सरकार लवकरच संपेल आणि ज्वालामुखीसारखा उद्रेक होऊन काँग्रेस पुन्हा सत्तेवर ये ...