दुष्काळाच्या झळा वाढू लागल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. गेल्या महिन्याभरात टँकरची संख्या पन्नासने वाढली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबई येथे गुरुवारी ( दि. १७) सकाळी सात वाजता निधन झाले. ...
मिरज-पुणे लोहमार्गावर ब्रिटिशकालीन मीटर गेज लोहमार्ग बंद झाल्यानंतर स्वातंत्रकाळात ब्रॉडगेज लोहमार्ग सुरू झाला. त्यावेळी आंबळे, शिंदवने, जेजुरी, दौडज, वाल्हे, सालपे, आदर्की, वाठार स्टेशन या ठिकाणी ...
‘समाजात वाढणारा हिंसाचार आणि आत्महत्या यामागे देखील रंगाच्या सारख्या नकारात्मक भावना असतात. राग येणे, ही एक अगदी नैसर्गिक भावना आहे, ती पूर्णपणे टाळणे कुणालाही शक्य नाही; पण ती भावना ...
वडूज तहसील कार्यालयाचे नूतन प्रशासकीय इमारतीत स्थलांतर झाले असले तरी जुन्या बिटिशकालीन इमारतीत सेतू व अन्य कार्यालय अद्याप सुरूच आहे. एकेकाळी नागरिकांनी गजबजणारा तहसील कार्यालयाचा ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे गुरुवारी (दि. १७) कºहाड दौºयावर येत आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाºयांनाया बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या असून, या बैठकीत लोकसभा उमेदवारीची चाचपणी केली जाणार आहे ...