दुष्काळाचा कलंक पुसून गाव पाणीदार करण्यासाठी भुरकवडी ग्रामस्थांनी निर्धार केला. दुष्काळाला हरविण्यासाठी ग्रामस्थ एकवटले असून श्रमदानाला सुरूवात करण्यात आली. सलग ४५ दिवस चालणाºया या स्पर्धेत ...
लोकसभा निवडणुकीत स्थानिक बेरोजगारी, उद्योगांची सुरक्षितता आदी मुद्दे चर्चेला आले आहेत. हेच मुद्दे निवडणुकीनंतरही तितक्याच तडफेने मांडून जिल्ह्यातील बेरोजगारी हद्दपार करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न ...
दुचाकीवरून जात असताना वाटेत उभ्या असलेल्या गाडीला हॉर्न वाजविला म्हणून युवकाचा चक्क गळा आवळल्याची घटना लिंब, ता. सातारा येथे घडली. याप्रकरणी सहाजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात ...
महाबळेश्वर : वनविभागाच्या वतीने क्षेत्र महाबळेश्वरनजीक असलेल्या कॅनॉट पिक पॉर्इंटवर सिमेंटचा मनोरा उभारण्यात आला आहे. अर्धवट अवस्थेत असलेल्या या ... ...
महाराष्ट्राचे कुलदैवत, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रेस गुढीपाडव्याच्या दिवशी विधिवत पद्धतीने शंभू महादेवाची गुढी उभारुन प्रारंभ झाला. ...