कोल्हापूर-राधानगरी हा रस्ता पुढे दाजीपूरमार्गे कोकणला जोडणारा एक प्रमुख रस्ता आहे. तरीही गेल्या अनेक वर्षांत या रस्त्याचे रुंदीकरण किंवा रस्त्याच्या बाजूपट्ट्या वाढविण्याचे काम झाले नसल्याने दररोज हजारो वाहनांचा भार सोसणारा हा रस्ता अरुंद आणि गैरसोयी ...
बुलडाणा : देशातील जिल्हा मुख्यालये राष्ट्रीय महामार्गांना जोडण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेने वेग घेतला असून, बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास १३२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी सध्या भूसंपादन प्रक्रिया ही संयुक्त मोजणी स्तरावर पोहोचली आहे. ...
सातारा शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या राजवाडा मंगळवार तळे मार्गाचा श्वास अतिक्रमणांमुळे गुदमरत आहे. बंदी असतानाही या परिसरात वडाप वाहने बिनदिक्कत उभी असतात. तर नो हॉकर्स झोन असूनही निम्मे अधिक व्यापारी संध्याकाळी अक्षरश: रस्त्य ...
भारतात 2016 मध्ये देशभरात एकूण 2424 जण खड्ड्यांचे बळी ठरले आहेत. म्हणजे खड्ड्यांमुळे दिवसाला किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचं म्हणजे 2016 मधील खड्ड्यांमुळे झालेल्या मृतांचा आकडा अमेरिकेत गतवर्षी झालेल्या सर्व अपघातांमधील मृतांच्या आकड्यापेक ...
दोन वर्षांपासून महापालिका हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. दरवेळी पावसाळ्यानंतर रस्त्यांची कामे करण्याचे आश्वासन प्रशासन देते. मग आतापर्यंत रस्त्यांची कामे का झाली नाहीत? ही कामे कधी सुरू करणार? अशी प्रश्नांची सरबत्ती करीत काँग्रेस नेत्या जयश्र ...