आपल्याकडील रस्ते किंवा बेदरकारपणे चालणारे वाहनचालक यांच्यामुळे जरी अपघातांचे प्रमाण वाढते असले तरीही आपणही तेवढेच कारणीभूत असतो. कारण गाडीची वेळच्यावेळी देखभाल केलेली नसल्याने रस्त्यातच गाडी बंद पडणे, टायर फुटणे किंवा अन्य कारणे या मागे असतात. ...
मुळशी तालुक्यातील लवळे फाटा ते सुस या रस्त्याची अवस्था खुपच बिकट झालेली आहे. रस्ता दुरुस्तीसाठी लवळे गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा वारंवार वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन करून सुध्दा हा रस्ता दुरुस्त झालाच नाही आणि म्हणून... ...
नांदूरशिंगोटे : नाशिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यांत माल वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या नांदूरशिंगोटे ते लोणी रस्त्यावर पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. आठ महिन्यांत दोन वेळेस रस्त्याची दुरुस्ती करूनही दुरवस्था झाल्याने नागरिकांनी नाराजी व्य ...
नाशिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यात माल वाहतुकीसाठी महत्त्वाचा असणारा नांदूरशिंगोटे ते लोणी रस्त्यावर पुन्हा एकदा खडडयाचे साम्राज्य पसरले आहे. आठ महिन्यात दोन वेळेस रस्त्याची दुरूस्ती करुनही दुरावस्था झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...