आपल्या पश्चात मालमत्तेचे वाटप कसे व्हावे, यासाठी अनेकदा पालक साध्या कागदावर हाताने लिहून (हस्तलिखित टिपण) त्यावर स्वाक्षरी करतात. पण, असे मृत्युपत्र कायदेशीरदृष्ट्या वैध असते का, असा प्रश्न अनेकांना पडतो. याचेच सविस्तर उत्तर जाणून घेऊया आज. ...
स्वतःच्या मिळकतीचे मृत्युपत्र करून ठेवावे का बक्षीसपत्र करावे? याबाबत बऱ्याच ज्येष्ठांची गल्लत होते. खरेतर या दोन्ही दस्तांची जातकुळी वेगळी आहे. मृत्युपत्राचा अंमल ते करणाऱ्याच्या मृत्यूनंतर होतो. बक्षीसपत्राद्वारे दिलेले हक्क आणि अधिकार हे त्या व्यक ...
jamin mojnai nirnay राज्यात गेल्या काही वर्षांत मोजणी प्रकरणांच्या आवक संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, वनहक्क दावे, नगर व गावठाण भूमापन यांचा समावेश आहे. ...
राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेतजमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप करण्यात आलेल्या जमिनींसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ...
शेतकऱ्यांकडील एकूण जमिनीचे क्षेत्र, जमिनीचा प्रकार कोणत्या भागात जमीन आहे, याची माहिती मिळणार त्यामुळेच काही शेतकरी जाणीवपूर्वक नोंदणी करत नसल्याचा जिल्हा प्रशासनाला संशय आहे. ...