भारताच्या सशक्तीकरणासाठी आवश्यक, शांती, मानवता, पर्यावरण, संस्कार व स्त्रीभृण हत्या या २१ व्या शतकातील पंचमहाभूतावर आधारित, साबरमती आश्रम (गुजरात) - कन्याकुमारी ते शांती निकेतन (कलकत्ता) असा समुद्र किनारालगतचा भारत पदयात्रेतून पूर्ण करण्याचा संकल्प ...
ग्रामस्थ व प्रशासनाने हातात हात घालून काम केले तर कोणतेही काम होऊ शकते हे दापोली तालुक्यातील आगारवायंगणी गावातील महिलांनी दाखवून दिले आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अंतर्गत ‘मिशन बंधारे २०१९’ मोहिमेत आजपर्यंत लोकसहभागातून ...
दुर्मिळ आणि हृदयाचा अत्यंत क्लिष्ट आजार असलेल्या खेड तालुक्यातील सवेणी गावातील संचित संजय निकम या तीन वर्षाच्या चिमुरड्याला अखेर ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ सुरक्षा कार्यक्रम’तर्गत नवीन जीवन मि ...
थकबाकीची पन्नास टक्के रक्कम सात दिवसात भरा, अशी नोटीस आठ प्रादेशिक नळपाणी योजनांना बजावण्याचे आदेश जलव्यवस्थापन बैठकीत अध्यक्षा स्वरुपा साळवी यांनी दिले ...
एमआयडीसीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन केंद्राला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊनही या अग्नीशमन केंद्राची इमारत वापराविना पडून आहे. ...