अवजड ट्रक चार दुचाकींना ठोकर देऊन उलटला आणि त्यातील कोळसा महामार्गावर विखरून पडला. तीन दुचाकी आणि त्यावरील प्रवासी जखमी होऊन पडलेले दिसत होते. मात्र, ...
जिल्हा केरोसीनमुक्त होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात खेड, दापोली, राजापूर, रत्नागिरी ही चार तालुका मुख्यालये निवडण्यात आली असून, या ...
मुंबई-गोवा महामार्गावर पालीजवळील खानू (ता. जि. रत्नागिरी) येथे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन दोन्हींतील ९ जण जखमी झाले आहेत. ...
शिवाजी महाराजांचे आरमारप्रमुख दर्यासारंग मायनाक भंडारी आणि दौलतखान यांनी १८ सप्टेंबर १६७८ रोजी जगज्जेत्या इंग्रजांचा समुद्रात पराभव केला, या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून येथील तालुका भंडारी ...
यावर्षी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी मेहनत घेतल्याने राज्यातील सर्वाधिक फळबाग लागवड करणारी जिल्हा परिषद हा मान रत्नागिरीला मिळाला आ ...