रत्नागिरी : शहरातील उद्यमनगर येथील पडवेकर काॅलनीत झालेल्या घरफाेडीप्रकरणाचा छडा लावण्यात पाेलिसांना यश आले आहे. या चाेरीप्रकरणी पाेलिसांनी बुधवारी ... ...
राज्यातील काजू दर कमी झाल्याने काजू उत्पादन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर अनुदान देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. ...
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या व आंतरराष्ट्रीय कँरमपटू आकांक्षा कदमने आतापर्यंत तब्बल नऊ वेळा राज्यस्तरीय कँरमचे विजेतेपद ... ...