अंदाजानुसार, मंगळवारीच विदर्भातील बहुतेक जिल्ह्यावर अवकाळीचे ढग जमा झाले आहेत. त्यामुळे तापमानात किंचित घट झाली, पण अनेक दिवसांपासून तीव्र ताप सहन करणाऱ्या जिल्ह्यांना त्यातून काहीच दिलासा मिळाला नाही. ४६ अंशाच्या वर गेलेल्या तीन जिल्ह्यात तापमान ४५ ...
Maharashtra Rain Alert संपूर्ण महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढत असताना आता वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे उकाड्यापासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...
एक रुपयात पीक विमा भरण्याची संधी राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली होती. मात्र, यामध्ये गडबडी झाल्याने शासनाने मागील वर्षी ही महत्त्वाकांक्षी योजना रद्द केली. ...
power cut उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे सध्या सुरू आहेत. ...
माहे एप्रिल-२०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुषंगाने मदतीचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. ...
आज देशभरात हवामान बदलू शकते. भारतीय हवामान विभागाने आजपासून सोसाट्याचा वारा आणि पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर आणि मध्य भारतातील मैदानी प्रदेश तीव्र उष्णतेने त्रस्त आहेत, पण काही भागांमध्ये पुढील तीन दिवस पाऊस पडू शकतो. ईशान्य भारतात मुसळधार पावसाची श ...