कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गत ७० दिवसांपासून रेल्वे प्रवासी वाहतूक बंद होती. दरम्यान काही श्रमीक रेल्वेगाड्या सुरु झाल्या. परंतु त्यांना ठराविक थांबे असल्याने जिल्ह्यात येणाऱ्या इच्छूक प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेऊ ...
Cyclone Nisarga : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. ...
रेल्वे बोर्डाने मेल, एक्स्प्रेस अशा लांब पल्ल्याच्या १०० रेल्वे गाड्या पहिल्या टप्प्यात १ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने बडनेरा रेल्वे स्थानकावर मंगळवारी सायंकाळी ५.४० वाजता हावडा-मुंबई मेल पोहोचली. मात्र, या रेल्वे गाडीने मुंबईकड ...
रेल्वे विभागाने सोमवारपासून काही रेल्वे गाड्या सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र यासाठी केवळ आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे ज्या प्रवाशांनी आरक्षण केले होते त्याच प्रवाशांना रेल्वे स्थानकावर प्रवेश देण् ...
अहमदनगर -बीड-परळी रेल्वे मार्गातील हा महत्त्वाचा व सर्वात उंच पूल असल्याने याला विशेष महत्त्व असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. ...
रेल्वेगाड्यांच्या सफाईचे कंत्राट रेल्वे प्रशासनाने एच. एस. सर्व्हिस प्रोव्हायडरला दिले. या कंपनीने ३५ कामगार कामावर ठेवले. लॉकडाऊनच्या काळात २२ मार्चपासून या कामगारांनी रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांच्या सफाईची जबाबदारी पार पा ...
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे प्रवासी रेल्वे बंद करण्यात आली होती. तब्बल ७०व्या दिवशी भुसावळ रेल्वे स्थानकावरून पाच गाड्या लावल्या. ...