नाशिकच्या विकासकासाठी महत्त्वाचा असणाऱ्या नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या प्रस्तावास मध्य रेल्वे बोर्डानंतर आता केंद्र शासनाने काही अटी-शर्तींवर तत्त्वत: मान्यता दिली आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. ...
लॉकडाऊनमुळे आर्थिक मंदी पसरली आहे. अशा स्थितीत रेल्वेत गुन्हेगारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक रेल्वेगाडीत एक अधिकारी आणि चार जवान अशा पाच जणांची ड्युटी लावणे सुरू केले आहे. याशिवाय ड्रो ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचत आहेत. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. ...