रेल्वेच्या चार माल धक्क्यांपैकी दोन ठिकाणी माल उतरवला जातो; मात्र येथेही अर्धेच शेड आहेत; त्यामुळे निम्मा माल उघड्यावरच उतरवावा लागतो. रेल्वे प्रशासनाकडे अनेकवेळा मागणी करूनही ते दुर्लक्ष करीत आहेत. ...
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूरचे रेल्वे प्रबंधक यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार ३ गाड्या तिरोडा, गोंदिया आणि आमगाव रेल्वे स्थानकावरून सुटण्याचे व येण्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे. ...
रविवारी (दि ३१)दुपारी ४ वाजता विशेष रेल्वेने ६१६ व्यक्तींना बिहार मध्ये पाठवण्यात आले.रेल्वे स्थानकावर या नागरिकांना नेण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली होती. ...
रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार १ जूनपासून विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. १२ मेपासून चालविण्यात येणाऱ्या विशेष वातानुकूलित गाड्यांच्या व्यतिरिक्त या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी ३१ मेपासून ...