विदर्भातील यवतमाळ, अचलपूर-मूर्तिजापूर-आर्वी-पुलगाव व नागभीड आणि ब्रह्मपुरी या तीन इंग्रजकालीन नॅरोगेज शकुंतला रेल्वेगाड्या सुरू होत्या. परंतु गेल्या वीस वर्षांपासून या तिन्ही रेल्वे बंद असल्याने या भागातील वाहतूक प्रभावित झाली आहे. ...
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने गेल्या वर्षभरात मोहीम राबवून तब्बल ४.७२ लाख फुकट्या प्रवाशांची धरपकड केली. त्यांच्याकडून दंडापोटी ३१.२३ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. ...
चौघांना टीसीचे कथित प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना बनावट नियुक्तिपत्र दिले. त्यांना आधी हावडा आणि नंतर भुवनेश्वर येथे रुजू होण्याचे आदेश दिले. दोन्ही ठिकाणी हे चौघे पोहोचले, त्यावेळी त्यांना हे नियुक्तिपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. ...
कोरोना संकटानंतर आता जनजीवन रुळावर आले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक आपापल्या कामाला लागले असून परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पॅसेंजर सुरूच केल्या नाही. ...
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Rail Minister Ashwini Vaishnaw) यांनी खासदार महेश बाबू यांनी विचारलेल्या प्रश्नाला लोकसभेत लिखित स्वरुपात उत्तर दिले आहे. महेश बाबू यांनी रेल्वेत किती एंट्री लेव्हलची पदे रिकामी आहेत आणि कधीपर्यंत भरली जातील असा प्रश्न व ...