मुंबई, ठाणे आणि नाशिकला दररोज ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या मनमाड - मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेसच्या २० बोगीपैकी १० बोगी सर्वसाधारण करण्यात आल्या आहेत. दोन बोगी मासिक पासधारकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. यातील ५ बो ...
कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वेर्णा या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम गेली सात वर्षे सुरू होते. रोहा ते रत्नागिरी या २८५ किलोमीटर टप्प्याचे विद्युतीकरण डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण झाले. ...
Indian Railways : अनेक वेळा काही आपत्कालीन परिस्थितीमुळे ट्रेनचा चार्ट तयार केल्यानंतरही तुम्हाला ट्रेनचे तिकीट रद्द करावे लागते. मात्र, अशा परिस्थितीतही तुम्हाला तिकीट रद्द केल्याचा रिफंड (Indian Railways refund Rule) मिळेल. ...
Bhusawal-Jalgaon railway line : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील रेल्वे, रस्ते व शहरी पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्प लोकसभा निवडणुकांपूर्वी पूर्ण करण्याचे ठरविले आहे. ...
मुंबईत रात्री अपरात्री प्रवास करणं देखील सुरक्षित मानलं जातं असं म्हणतात. पण महिलांच्या लोकल प्रवासावेळीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याचं दिसून आलं आहे. ...
Indian Railway News: सध्यातरी सरकारची भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याची कुठलीही योजना नसल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले. तसेच यासंदर्भात विरोधी पक्षांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. ...