राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Rahul Gandhi: द्वेष, हिंसा आणि भीती यामधून कोणाचाही विकास होऊ शकत नाही. लोकांना जिंकायचं असेल तर त्यांच्याशी बोला. त्यांना ऐकून घ्या. त्यांना प्रेम द्या. यासाठी रस्त्यावर चालावे लागेल. रस्त्यावर चाललात तर तुम्हाला जनतेची दुःखे समजतील, असा सल्ला काँग् ...
Rahul Gandhi: ‘पर्णपाचू सावळा सावळा, विठ्ठल माझा मळा, मी वारकरी आगळा’, या अभंगाच्या ओळींचा प्रत्यय देत राहुल गांधी शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजता (वरखेड फाटा) विदर्भाची पंढरी शेगाव येथे वारकऱ्यांच्या रिंगणात हजेरी लावली. ...
Bharat jodo Yatra: खासदार राहुल गांधी यांनी श्री गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. तत्पूर्वी श्री संस्थानमध्ये सनई चौघड्याचे मंगलवाद्यात, टाळ-मृदंगाच्या निनादात सेवकांचे हस्ते धार्मिक परंपरेनुसार त्यांचे स्वागत करण्यात आले ...
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याला आधाराची गरज आहे. पाऊस, अतिवृष्टी, चक्रीवादळ यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते पण त्यांना भाजपा सरकार मदत करत नाही असं राहुल गांधी म्हणाले. ...
Nagpur News राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूरचे पदाधिकारी असलेले काँग्रेस कार्यकर्ते परमेश्वर राऊत यांनी शुक्रवारी शेगाव येथे भारत जोडो यात्रेत ओबीसीचा शेला राहुल गांधी यांच्या गळ्यात टाकून स्वागत केले. ...
लोणीकर म्हणाले, "काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले राहुल गांधी आणि माजी पंतप्रधानांचा मुलगा, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एवढं घाणेरडं बोलू कसं शकतो? यांच्या डोक्यावर तर परिणाम तर झालेला नाही?" ...