सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गोमुख कुंडात लघुशंका करून उपासना स्थान अपवित्र करणा-या गोपाळ बडवे यास न्यायदंडाधिका-यांनी सुनावलेली शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी अपिलात कायम ठेवली. ...
शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरे स्वच्छ व सुंदर व्हावीत, या हेतूने हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी पंढरपूर शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आ. प्रशांत परिचारक यांनी केले. ...
मार्गशीर्षातील मोक्षदा एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर करीत कडाक्याच्या थंडीतही चंद्रभागेत पवित्र स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेतले़ ...
दोन पुजा-यांच्या वादात रूक्मिणीमातेस एक तास उशिरा नैवेद्य मिळाल्याच्या वृत्तानंतर श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिराच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याने दोन्ही कर्मचाºयांना निलंबित करण्यात आले आहे. ...