राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ajit Pawar Dilip Mohite : राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीच्या जोरात तयारी सुरू केली आहे. अजित पवार विविध मतदारसंघांचा दौरा करत असून, खेड-आळंदीतील मतदारांना अजित पवारांना शब्द दिला. ...
Sanjay Raut on PM Modi And CJI Chandrachud : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यावर विरोधकांकडून टीका होत असून, संजय राऊतांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...
Maharashtra Election 2024 prediction : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. आरोप-प्रत्यारोपांचा राजकीय धुरळा उडू लागला असून, महायुतीकडून योजनांवर भर दिला जात आहे. तर महाविकास आघाडीकडून दोषांवर बोट ठेवले जात आहे. अशात एक ओपिनियन पोलचा अंदाज सम ...
Bhausaheb Chikatgaonkar : मराठवाड्यात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरेंना धक्का बसला आहे. माजी आमदाराने शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजीनामा दिला आहे. आता ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे ...