राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
PMC Election 2026 या निवडणुकीत एकाच घरातून एकापेक्षा जास्त जणांना उमेदवारी देण्याची परंपरा भाजप, काँग्रेस, उध्दवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी पाळली आहे. ...
PMC Election 2026 अनेक प्रभागांमध्ये माजी नगरसेवक एकमेकांच्या विरोधात उभे राहिले असून भाजप , शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि काँग्रेस-उद्धवसेना-मनसे या चौरंगी लढतीमुळे निवडणुकीत रंगत येणार ...
PMC Election 2026 बंडखोरांना आश्वासने दिली जात होती. या आश्वासनांना काही बंडखोरांनी प्रतिसाद दिला तर काही नेत्यांचे काही एक न ऐकता आपले बंड कायम ठेवले. ...
'महायुती' असो वा 'महाविकास आघाडी', स्थानिक पातळीवर मित्रपक्षांनीच एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्याने यंदाची निवडणूक ही 'सर्व विरुद्ध सर्व' अशीच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी प्रमुख मह ...
Mumbai Municipal Corporation Election: झारखंडमध्ये एक जागा असताना मुख्यमंत्री होऊ शकतो तर ३० जागांवरही राष्ट्रवादीचा मुंबईत महापौर होऊ शकतो, असा ठाम दावा मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, ज्येष ...