अकरावी प्रवेशप्रक्रियेत १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी आता सोमवारपासून (दि.२७) प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या चार नियमित ...
राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उद्योग धोरण ठरविल्यानंतरही त्या पलीकडे जाऊन विशिष्ट सवलती दिल्या जातात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या सवलतीच्या असमतोलापोटी अन्याय होत असल्याने आता विभागनिहाय औद्योगिक धोरण राबवावे, अशी मागणी नाशिकच्या उद्योजकांनी केली आहे. ...
‘केंद्रीय विद्युत कायदा- २००३’ मध्ये काळानुरूप दुरुस्त्या करण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने २०१४ मध्ये पाठविलेल्या प्रस्तावास केंद्र सरकार मान्यता देण्याच्या तयारीत आहे़ कायद्यातील या बदलामुळे खासगी कंपन्यांचे ऊर्जानिर्मिती क्षेत्रात पदार्पण होणा ...
येथील राजवाड्यातील अंगणवाडी क्रमांक ६० मधील बालकांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरविला जात असून, शासनाने अंगणवाडी बालकांसाठी ठरवून दिलेल्या पूरक पोषण आहाराचे उल्लंघन केले जात असल्याची तक्रार बालकांच्या पालकांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निवेदनाद ...
पंचवटी अमरधाम येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीजवळ असलेल्या जागेत महापालिका प्रशासनाने डिझेल दाहिनी बसविण्याच्या कामासाठी हालचाली सुरू केल्या असून, वीरशैव लिंगायत समाजाचे दफनभूमीची जागा अत्यंत कमी प्रमाणात असल्याने या दफनभूमीशेजारी मनपा प्रशासना ...
दिल्लीतील जंतरमंतर येथे भारतीय संविधानाची प्रत जाळणाºयांना त्वरित अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया गवई गटाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे. ...
जेलरोड जुना सायखेडारोड येथील वागेश्वरीनगर, पवारवाडी, भैरवनाथनगर, किसनराव बोराडे वसाहत परिसर चांगल्या प्रमाणात लोकवस्ती वसली आहे. मात्र त्यामानाने अंतर्गत कॉलनी रस्ते छोटे असल्याने रहिवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ...
राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या मायेच्या धाग्याचा आनंदमय सोहळा होय. या सणालाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. महानुभाव पंथातदेखील परमेश्वराला सूत गुंफलेले नारळ म्हणजे पविते अर्पण करण्याचा सण साजरा करण्यात येतो. ...