आम्ही ज्यावेळी काश्मीरला गेलो, त्यावेळी मनात कायम अनामिक भीती होती. मात्र, ३७० रद्द झाल्याने तेथील वातावरण भविष्यात भयमुक्त होण्याची अपेक्षा असून, अशा भयमुक्त वातावरणात पुन्हा एकदा काश्मीरचा स्वर्ग अनुभवण्याची इच्छा असल्याचा सूर यापूर्वी काश्मीरला जा ...
- अझहर शेख, नाशिक : निफाड तालुक्यातील वनविभाग पूर्व येथील येवला वनपरिक्षेत्राच्या हद्दीत असलेल्या गाजरवाडी गावातील एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये रात्रीच्या सुमारास ... ...
हरसुल तालुक्यातील हरणटेकडी येथील रहिवाशी असलेले भरसट हे 22 ऑगस्ट 1989 रोजी नाशिक ग्रामीणमध्ये पोलीस शिपाई म्हणून भरती झाले. त्यांना सेवाकाळात 150 रिवॉर्ड मिळाले आहेत. ...
पंधरवड्यापासून समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने पुन्हा वृक्षलागवडीला वेग आला असून हे अभियान यशस्वी होण्याची शक्यताही अधिक वाढली आहे. चांगल्या पावसामुळे लावलेल्या रोपांपैकी जगलेल्या रोपांची संख्याही वाढण्यास मदत होणार असल्याचा आशावाद उपवनसंरक्षक शिवा ...
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्याने निवडणुकीची जोरदार तयारी चालविली आहे. नुकत्याच झालेल्या ... ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये डिजीटल क्लासरूमचे उदघाटन करण्यात आले. ...
जगात सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आणि समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची मूल्ये सांगणारा तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या मनामनात देशप्रेमाची भावना जाज्वल्य करतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे बळकट लोकशाहीचे विचार रूजविणारा तिरंगा स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाच्य ...
रक्षाबंधन सणासाठी प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक विभागाकडून १५० जादा बसेसचे निायेजन करण्यात आले आहे. बुधवार (दि.१४) पासून तीन दिवस या जादा बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा दिली जाणार आहे. ...