विकासाच्या नावावर देशाचे वाटोळे करण्याचे प्रकार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर जवाहरलाल नेहरू यांच्या बिनकामाच्या योजनाच स्वत:च्या नावावर राबवत आहे. त्यांची व त्यांच्यासारख्या जगभरातील नेत्यांची विकासाची भाषा ही विनाशाकडे नेणारी आहे, असे मत ...
वैश्विकस्तरावर शेतकऱ्यांना वैभवसंपन्न बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पीक विम्याबरोबर शेतकऱ्यांना ‘हवामान विम्या’ची सुविधा येणाऱ्या काळात देण्याचा मानस आहे. या पद्धतीने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळून आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीयदृष्ट्या स्वत:चा पर्य ...
राज्यातील कुठल्याही शासकीय विभागातील पदे रिक्त राहणार नाही, असा दावा राज्य सरकारतर्फे करण्यात आला आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. पद भरण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) शासकीय विभागांकडून रिक्त पदे भरण्याची मागण ...
माजी खासदार प्रकाश जाधव यांच्याकडे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहे. सोमवारी मुंबई येथे ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. शिवसेनेचे प्रभारी जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांच्याविरोधात ...
वातावरणातील बदलांच्या परिणामामुळे विषाणूजन्य ताप, खोकला व सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे मोठ्या संख्येत रुग्ण उपचारासाठी येत आहेत. विशेषत: या आजाराच्या रुग्णांत सर्वाधिक लहान मुले, महिला व ज्येष्ठ ...
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) डॉक्टरांच्या नूतनीकरणासाठी ‘मोबाईल अॅप’ सुरू केले आहे. खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी याचे स्वागत केले आहे. या ‘अॅप’मुळे नूतनीकरणासाठी मुंबईची वारी थांबणार असून ‘एमएमसी’ची किचकट कागदोपत्री प्रक्रियाही सुलभ होणार ...