पाण्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी पाण्याचे योग्य मोजमाप करून बिग डाटा संकल्पनेच्या अंमलबजावणीची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी अॅथारिटीचे सदस्य विनोद कुमार तिवारी यांनी केले. ...
सामाजिक जीवनात सर्वांगीण विकासासाठी संवाद कौशल्य महत्त्वपूर्ण असल्याचा सूर मान्यवरांनी येथे काढला.संवाद कौशल्यावर ‘संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हील लाईन्स येथे बुधवारी करण्यात आले. ...
मध्यभारतातील सर्वांत उंच इमारत नागपुरातील सिव्हील लाईन्स भागात उभारली जाणार आहे. ९० मीटर उंच व २५ मजल्याच्या ‘इनफिनिटी’इमारतीच्या आराखड्याला महापालिकेने मंजुरी दिली आहे. ...
देशातील राजकीय व प्रशासकीय सत्ता बहुसंख्य समाजाकडे येणे आवश्यक आहे. त्याशिवाय या समाजाचा उद्धार होऊ शकत नाही असे मत राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे माजी संचालक प्रा. मोहन गोपाल यांनी व्यक्त केले. ...
त्यांंची मैत्री फूटपाथवर फुलणारी अन् सुखासीन मुलांसारख्या आयुष्याचे स्वप्न पाहत संपणारी. पण यावर्षीचा मैत्री दिवस या अभावग्रस्तांसाठी मैत्रीची नवी पहाट दाखविणारा ठरला. ‘गुलमोहर’ बहरावा तसा त्यांचा दिवस फुलला आणि मैत्रीचा नवा अर्थ कळला. ...
मुंबईमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन दिवसापासून मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती. मंगळवारपासून मुंबईकडे सेवाग्राम, दुरांतो, नंदीग्राम आदी ट्रेन नागपूरहून मुंबईकडे मार्गस्थ झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसापासून नागपूरहून मुंबईक ...
तुमचे अध्यात्म हे तुमच्यापासून वेगळे नाही आणि त्यासाठी ईश्वरप्राप्ती वगैरे काही नसते. इथेच तुमचा ईश्वर तुम्हाला सापडतो. मात्र, तुम्ही आणि तुमच्या अध्यात्मामध्ये अडथळा निर्माण करणारा तुमचा अहंकार आहे.. असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याता सतीश फडके यांनी ...