१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर होतो. कळत-नकळतपणे हे ध्वज कार्यक्रमांनंतर मैदानात किंवा रस्त्यावर पडलेले आढळतात. असा पद्धतीने राष्ट्रध्वजाचा अवमान करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले आहे. ...
असे राजरोस अनेकांच्या डोक्यावर किंवा डोळ्यापुढे कित्येक सफरचंद पडले असतील. मात्र, ते का पडले? याचा विचार कोणी केला नाही. ते सफरचंद कुणाच्या डोक्यावर किंवा डोळ्यापुढे पडले, त्याचे डोके, बुद्धी महत्त्वाची आहे. ते टाळकं न्युटनचे होते म्हणून म्हणून काही ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात आतापर्यंत ५ लाख ७८ हजार १०९ लाभार्थींना घरे मंजूर करण्यात आली असून त्यापैकी ४ लाख २१ हजार ३२९ घरे बांधण्यात आली आहेत. ...
एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौकादरम्यान ५.३ किलोमीटरच्या फोरलेन डबलडेकर फ्लायओव्हरला अजूनही नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया(एनएचएआय)ची मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. ...
कुख्यात गुंड शेख अजहर शेख मजहर याने आपल्या साथीदारांसह रविवारी मध्यरात्रीपासून गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात प्रचंड हैदोस घातला. दुकानदाराच्या गळ्याला घातक शस्त्र लावून त्याच्याकडून रक्कम लुटली. तर, बाजुच्या दुकानाचे शोकेस फोडले. नंतर ...
चार वर्षांआधी ती कुस्ती खेळाकडे वळली. शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर मैदान गाजविल्यानंतर वयाच्या २१ व्या वर्षी ‘विदर्भ केसरी’हा बहुमान पटकविला. ऑटोचालक असलेल्या वडिलांच्या आग्रहामुळे या खेळात करियर करणाऱ्या निकिता भरत लांजेवार या महिला मल्लाची यशस् ...
जम्मू-काश्मिरमधील कलम ३७० हटवून राज्याचे विभाजन करण्याच्या केंद्र सरकारच्या पावलाचे उपराजधानीत स्वागत करण्यात आले. देशात ‘एक निशाण, एक संविधान’ हीच प्रणाली हवी, असे म्हणत विविध संघटनांतर्फे अक्षरश: आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ...