मागील ५ वर्षापासून ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शिवसंग्रामच्या वतीने व्यसनमुक्तीचा संदेश देत संगीत रजनीचा कार्यक्रम घेतला जातो. यावेळी व्यसन न करण्याची शपथदेखील दिली जाते. ...
जुनी गाणी लक्षात राहतात ती केवळ शब्दसाजावर चढविलेल्या स्वरमाधुर्याने. शब्दात दडलेला तरल अर्थ हृदयातून ओसंडून वाहायला लागला, तेव्हा ती गाणी जन्माला आली. तो गोडवा रसिकांच्या मनात कायम साठवला गेला. म्हणूनच ‘बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात’ अशी उत्स्फूर् ...
आशिये येथील श्री दत्तक्षेत्र येथे आयोजित ३६ व्या संगीत सभेत कोलकत्ता येथील कौस्तुव कांती गांगुली (पद्मश्री पं.अजय चक्रवर्ती यांचे शिष्य) यांनी स्वरांची मुक्त उधळण केली . त्यांच्या गायनात रसिक अगदी चिंब होऊन गेले. ...
जिममध्ये किंवा गार्डनमध्ये एक्सरसाइज करणाऱ्या कितीतरी लोकांच्या कानाला हेडफोन लावलेले दिसतात. अनेकांना वाटतं की, ही उगाच स्टाईल करतात. पण यामागे एक गुपित आहे. ...