मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईतील उड्डाणपुलांखालील जागा गर्दुल्ले, भिकारी, फेरीवाले यांच्यासाठी आश्रयस्थान बनले़, अनधिकृत वाहनतळ, बेवारस गाड्या, कचराकुंडी अशा पद्धतीने अतिक्रमण झाले आहे़ याची गंभीर दखल घेऊन उड्डाणपुलांखालील जागांचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेत ...
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र दर कपातीनंतर आता पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. ...