मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईतील सुमारे २६० हॉटेल्सना अन्न व औषध प्रशासनाने ठोठावेल्या नोटीसमधून येते. अग्निशमन दलानेही १७ हॉटेल्सना नोटीस बजावली आहे. या दोन्ही नोटीस एकाच वेळी गेल्याने मुंबईतील हॉटेल्स किती सुरक्षित आहेत याचा अंदाज येतो. ...
मुंबईतील उड्डाणपुलांखालील जागा गर्दुल्ले, भिकारी, फेरीवाले यांच्यासाठी आश्रयस्थान बनले़, अनधिकृत वाहनतळ, बेवारस गाड्या, कचराकुंडी अशा पद्धतीने अतिक्रमण झाले आहे़ याची गंभीर दखल घेऊन उड्डाणपुलांखालील जागांचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेत ...