मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अंधेरी पूर्वेकडील भंडारवाडा येथील १४०० रहिवाशांना भूमिगत मेट्रो प्रकल्प ३ च्या कामामुळे त्रास सहन करावा लागत आहे. मरोळ परिसरात दुपारच्या वेळेस मेट्रोच्या कामासाठी सुरुंग लावण्यात येतात. ...
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘दरवाजा बंद’ अभियानाच्या दुसऱ्या मोहिमेचे बुधवारी महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ...
मुंबई महानगर क्षेत्रातील सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी वाहतुकीचा शोध सुरू झाला. त्यातून जलवाहतुकीला गती मिळाली. जलवाहतुकीच्या विविध प्रकल्पांचा अभ्यास सध्या सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणातील जलवाहतुकीला गती देण्याचे आश्वासन देताना ...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सादर केलेल्या २०१८ मार्चमधील अहवालामध्ये १ हजार व ५०० रुपयांच्या १०० कोटींहून अधिक नोटा अर्थात १ लाख २४ हजार ४०० कोटी किंमतीच्या नोटा चलनात दाखवण्यात आल्या आहेत. ...