मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
शतकमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या (चिंतामणी) गणेशमूर्तीचे आगमन रविवारी दिमाखात झाले खरे, मात्र आगमन सोहळ्यासाठी जमलेल्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यात मंडळाला अपयश आले. ...
हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ हे देशातील प्रतिविष व रक्तजल, अँटिस्नेक व्हेनम उत्पादन करणारी संस्था आहे. या संस्थेच्या औषधांची आता येमेन या पश्चिम आशियाई देशाने मागणी केली आहे. ...
देशात मासेमारीत दुसऱ्या क्रमांकाच्या असलेल्या वर्सोवा बंदराला नवीन साज येणार आहे. येथील २४ एकर जागेवर ३३६ कोटी रुपये खर्च करून वर्सोवा बंदराचा कायापालट करण्यात येणार आहे. ...
आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाइल्ड लाईफ श्रेणीतील ‘शूट आॅफ द फ्रेम’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त छायाचित्रकार बैजू पाटील यांना नुकताच जाहीर झाला आहे. ...