मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कार्यक्रमात सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांबाबत महत्वाचे मुद्दे मांडले तसेच नितीन गडकरींनी अनेक विषयांवर त्यांच्या मिश्किल स्टाईलमध्ये टोलेबाजी केली. ...
महाविकास आघाडी सरकारमध्ये या ना त्या कारणाने भांडणाऱ्या बातम्या येत असतात... पण आता या भांडणाला काँग्रेसच्या दोन चुका जबाबदार आहेत, असं दिसतंय... आता काँग्रेसने अशा कुठल्या दोन चुका केल्यात आणि यातून काय अर्थ समोर येतोय, यावर बोलूयात.. ...
महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर एकीकडे भाजप राज्यात आक्रमक पाहायला मिळेतय.. चित्रा वाघ आणि भाजपच्या महिला नेत्या या महिला सुरक्षेच्या मुद्दयांवरून सरकारला घेरतायत.. दुसरीकडे राज्यपालही महिला सुरक्षेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन दिवसांचं अधिवेशन ...
ठाणे RTOला ही वाहतूक कोंडी दिसत नाही का ?, ठाण्याच्या कापूरबावडी पुलाजवळ वाहतूककोंडी. ठाणेकरांना रोज भोगावा लागतोय त्रास, मेट्रोची कामं, खड्ड्यांमुळे रोज होते वाहतूककोंडी, वाहतूक पोलिस अपुरे पडतात हे प्रशासनाला समजत नाही का?, रोज होतो ठाणेकरांच्या सह ...
मुंबईतील गुन्हेगारी क्षेत्रात अरुण गवळीचा प्रतिस्पर्धी अश्विन नाईक याची दादर येथील खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली आहे. बुधवारी अश्विन नाईक हा तळोजा तुरुंगातून बाहेर पडला. त्याच्यासोबत त्याचे इतर सहकारी देखील या गुन्ह्यातून निर्दोष सुटले आहेत. त् ...