मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईतील गुन्हेगारी क्षेत्रात अरुण गवळीचा प्रतिस्पर्धी अश्विन नाईक याची दादर येथील खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली आहे. बुधवारी अश्विन नाईक हा तळोजा तुरुंगातून बाहेर पडला. त्याच्यासोबत त्याचे इतर सहकारी देखील या गुन्ह्यातून निर्दोष सुटले आहेत. त् ...
तुम्ही आज पर्यंत स्टोव्ह वर बनवलेला वडापाव खाल्ला असेल पण तुम्ही कधी भट्टी मध्ये बनवलेला वडापाव खाल्ला आहे का ? आज आम्ही घेऊन आलो आहे ७० वर्षांचा इतिहास असलेल्या महाराष्ट्रातील मुंबई येथील सर्वोत्कृष्ट वडापाव निर्माते शिंदे बंधू यांनी पिढ्यानं पिढ ...
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विमानतळ आता सुरू होत आहे. या विमानतळाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सिंधुदुर्ग एअरपोर्ट या नावाने हे विमानतळ सुरू होणार असून ९ ऑक्टोंबर रोजी पहिले विमान प्रवासी घेऊन या विमानतळावर उतरणार आहे. ...
Mallika Sherawat : मल्लिकाने 2003 मध्ये ‘ख्वाहिश’ या सिनेमातून डेब्यू केला होता. त्यानंतर 2004 साली आलेल्या ‘मर्डर’ या सिनेमातून ती एका रात्रीत स्टार झाली. ‘मर्डर’ने मल्लिकाला प्रसिद्धी दिली, ग्लॅमर, ऐश्वर्य मिळवून दिले. ...
Mhada News: कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) ८ हजार ९८४ सदनिकांसाठी जाहीर संगणकीय सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून या नवीन वेळापत्रकानुसार ऑनलाइन अर्ज नोंदणी, ऑनलाइन अर्ज सादर करणे व अनामत रक्कम भरणा ...
Kirit Somaiya : मुंबई पोलिसांनी मला बेकायदेशीरपणे माझ्या निवास आणि कार्यालयातून बाहेर पडण्यासाठी आणि CSMT स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी, ट्रेन पकडण्यासाठी मला रोखले. ...