मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
hostel: विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये अधिकाऱ्यांची घुसखोरी या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये १३ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या बातमीची दखल राज्य मानवी हक्क आयोगाने घेतली असून या बातमीच्या आधारे सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. ...
आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले होते. तो रोज रात्री 2 वाजताच्या सुमारास तिच्या शरिराचे दोन तुकडे मेहरौलीच्या जंगलात फेकण्यासाठी जात असत... ...
राज्याचे उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार आणि चाणाक्ष राजकारणी मानले जातात. त्यांच्या अभ्यासू वृत्तीची, कार्यक्षमतेची आणि निर्णयप्रक्रियेची नेहमीच चर्चाही होत असते. त्यामुळेच, ते लहानपणापासूनच हुशार आहेत की राजकारणात आल्यानंतर परिस्थितीनु ...
फडणवीसांना बालमित्रांनी अनेक प्रश्न विचारले, त्या प्रश्नावर फडणवीसांनीही अगदी लहानपण देगा देवा... अशा बालमित्रांसोबत एकरुप होऊन प्रश्नांना उत्तरे दिली. ...
आजीच्या गोष्टी, खसखस आणि खुसखुस, किटकिट नगरीत पीटपीट राजा, तळ्याकाठी मळ्याकाठी अशा एकापेक्षा एक सरस विनोदी कथा-कादंबऱ्या लिहिणाऱ्या ज्येष्ठ लेखिका दीपाताई गोवारीकर यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. दीपाताईंच्या चतुरस्त्र व्यक् ...
रांची - मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या सर्फराज खानला ( Sarfaraz Khan Hospitalised) विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेतील काही सामन्यांना मुकावे लागू शकते. ...