मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Eknath Shinde : गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ...
कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या दिव्य परीक्षेतून मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग बाहेर पडत असतानाच गोवरच्या साथीने डोके वर काढले आहे. आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा धावपळ सुरू झाली आहे. ...
आरोपीच्या चौकशीतुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या अवयवाचे ३५ तुकडे करुन ते रोज एक एक अवयव जंगलात फेकले. यामागे त्याने अनेक कबुली जबाब दिले आहेत. ...
रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले. त्याने केलेला हा खून कोणत्या चित्रपटाच्या किंवा वेब सीरिजच्या कहाणीपेक्षा काही कमी नाही. आणि ते खरेही आहे. ...
Dinesh Lad: ज्यांच्या हाताखाली मी क्रिकेटचे धडे गिरवले, ते माझे गुरू रमाकांत आचरेकर सर द्रोणाचार्य पुरस्कार विजेते ठरले होते आणि आज माझीही त्याच पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ही सरांसाठी गुरुदक्षिणा ठरली आहे. ...
सोमवारी मुंबईच्या नळ बाजारात राहणाऱ्या १ वर्षाच्या मुलाचा गोवरच्या आजाराने कस्तुरबा रुग्णलयात मृत्यू झाला असल्याचे मुंबई महानगपालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. ...