आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
प्रस्तावाला निवडून आलेले प्राध्यापक व युवासेनेच्या सदस्यांनी कडाडून विरोध केला. त्यानंतर प्र-कुलगुरू यांच्या निर्देशानंतर तो मागे घेण्याची नामुष्की ओढवली. ...
महाराष्ट्रदेश सध्या जणू ग्रंथप्रेमाचे देदीप्यमान पर्व अनुभवतो आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर निर्माण झालेले चैतन्य सह्याद्रीपासून महादेव व सातमाळा-अजिंठा डोंगररांगासह सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यांमध्ये पिंगा घालते आहे. ...
उत्तर भारतातील राजस्थान आणि काश्मिर परिसरात निर्माण होणाऱ्या पश्चिमी प्रकोपचा (वेस्टर्न डिस्टबर्न्स) विपरित परिणाम म्हणून आता राज्यासह मुंबईच्या हवामानात बदल होणार आहेत. ...
मुंबई महानगरपालिकेच्या मुदतठेवी २०२२ मधील ९१ हजार कोटी रुपयांवरून घटून ८१ हजार कोटी रुपयांपर्यंत आल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. ...