आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
या सेवांचे भाडे जास्त असण्याची काही वस्तुनिष्ठ कारणे आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे यॉटसह जहाजांची किंमत अत्यंत जास्त असते. रो-रो फेरी किंवा क्रूझ जहाज खरेदी करणे, त्यांची देखभाल करून सुरक्षेसाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. ...
मुंबईसारख्या वेगाने बदलणाऱ्या शहरात कुटुंब व्यवस्थेतही मोठे बदल होत आहेत. मुलांचे परदेशात स्थायिक होणे, नोकरी-व्यवसायानिमित्ताने वेगळे राहणे किंवा कुटुंबातील मतभेद यामुळे अनेक वयोवृद्धांना एकाकी आयुष्य जगावे लागते. अशा परिस्थितीत वृद्धाश्रम त्यांचा ‘ ...
मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी गेल्या २२२ वर्षांपासून प्रज्ञावंतांचे हक्काचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या मुंबईतील ‘द एशियाटिक सोसायटी’ला राजकारणाचे ग्रहण लागले आहे. ... ...
दादर पूर्वेकडील स्वामीनारायण मंदिरपासून, कोहिनूर मिल, सहकारनगर, शिवडीचा आर. ए. किडवाई मार्ग, वडाळा येथील भरतनगर, कात्रक रोड झोपडपट्टी, फाइव्ह गार्डन, पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी परिसर या प्रभागात आहे. झोपडपट्टी भागात गलिच्छ वस्ती सुधार योजना राबविली जात ...