आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Anil Dixit News: २०१३ मध्ये इमारतीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या आणि कोमामध्ये जाऊन गेल्या अनेक वर्षांपासून अंथरुणाला खिळून असलेल्या हरीश राणा या तरुणाला इच्छामृत्यू देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. दरम्यान, हरीश राणासारखीच एक करुण कहाणी ...
पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने आतापर्यंत जवळपास ८५ टक्के मालमत्ता कर गोळा केला आहे. ३१ मार्चपर्यंत १०० टक्के कर संकलित करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिल्या आहेत. थकीत मालमत्ताधारकांविरोधात जप्तीची ...