आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई ते पुण्यादरम्यान यशवंतराव चव्हाण महामार्गावरून सध्या खंडाळा घाटातून प्रवास करावा लागतो. या ठिकाणी अनेकदा वाहतूक कोंडी होते. यावर पर्याय म्हणून खोपोली एक्झिट ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशेने प्रत्येकी चार मार्गिकांचे दोन बोगदे बांधण्य ...
बेस्ट वर्कर्स युनियनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. बेस्ट प्रशासनाच्या नकारात्मक धोरणामुळे संघर्षाची स्थिती निर्माण होऊ नये, या उद्देशाने कामगारांच्या प्रलंबित मागण्यांप्रश्नी मार्ग काढावा, अशी विनंती त्यांना युनियनने केली आहे. ...
वितरण क्षेत्राशी संबंधित सूत्रांच्या म्हणण्यानुसार २ के तंत्रज्ञान उपलब्ध असलेल्या सिनेमागृहांमध्ये हिंदीचे शो सुरळीत सुरू होते. ‘नॉन २ के’ चित्रपटगृहांमध्ये हिंदीचे शो दाखवताना समस्या येत आहेत. ...
गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचा मेळावा मुंबईत पार पडतो. आजही सायंकाळी मेळावा होणार असून, त्याआधी राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ शेअर करत महाराष्ट्रासाठीचे पुढचे धोरण मांडणार असल्याचे जाहीर केले आहे. ...